Tag Archives | आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांची पालिकेसोबत पवई तलाव स्वच्छता मोहीम

powai lake cleanup

आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांची पालिकेसोबत पवई तलाव स्वच्छता मोहीम

मुंबईतील पवई तलावाची पाण्याची गुणवत्ता गेल्या काही वर्षांत प्रदूषणामुळे ऱ्हास झाली आहे. सांडपाण्या व्यतिरिक्त, घनकचरा विशेषत: प्लॅस्टिक, सांडपाणी पावसाच्या तलावामध्ये सोडले जाते. पवई तलाव भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या भागात टाकलेल्या कचऱ्यामुळे, तलाव पात्रात टाकलेल्या निर्माल्यामुळे या भागात कचऱ्याचे साम्राज्य वाढत जात असतानाच पवई तलावाला वाचवण्यासाठी अभुदय – आयआयटी पवई आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पवई तलाव […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!