Tag Archives | कचऱ्याची समस्या

chaitanya nagar 29052018_1

खोद्कामाने अडवला चैतन्यनगरकरांचा रस्ता, नागरिक त्रस्त

आयआयटी पवई येथील चैतन्यनगर भागात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम संपले नाही की, मलनिसारण वाहिनी टाकण्याच्या कामासाठी पुन्हा खोदकाम केल्याने येथील नागरिकांचा येण्या-जाण्याचा रस्ताच बंद झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत स्थानिक प्रतिनिधीना तक्रार करूनही ते याकडे काना डोळा करत असल्याचा आरोपही येथील नागरिक करत आहेत. जवळपास फेब्रुवारी महिन्यापासून गटार साफसफाई, पाण्याची पाईपलाईन टाकणे आणि मलनिसारण […]

Continue Reading 0
iit kachra

चैतन्यनगरमधील कचऱ्याच्या प्रश्नामुळे नागरिक त्रस्त

नगसेवकांचे पालिकेकडे अंगुली दर्शन, तर नगरसेवकांनीच कचरा उचलण्यास मनाई केली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे. रमेश कांबळे पवई, आयआयटी येथील चैतन्यनगर येथे गेले महिनाभर रस्त्यावर गटाराच्या शेजारी पडलेल्या कचऱ्याच्या ढिगामधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, या भागात निवडून दिलेले आणि नामनिर्देशित असे दोन नगरसेवक असून सुद्धा नागरिकांचा प्रश्न मिटताना दिसत नाही. विशेष म्हणजे नगरसेवकांनीच […]

Continue Reading 0
chaitanya nagar kachra

कचऱ्याच्या समस्येसाठी युथ पॉवरचे पालिकेला पत्र

पवईत अनेक परिसरात कचराकुंड्यांची सोय नसल्याने उघड्यावर कचरा फेकला जात असून, यामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच समस्येला पालिकेच्या निदर्शनास आणण्यासाठी युथ पॉवर संघटनेतर्फे पालिका एस विभागाला कचराकुंडीची सोय करण्याचे पत्र देण्यात आले आहे. ‘स्वच्छ मुंबई – सुंदर मुंबई’चे ब्रीद वाक्य उराशी बाळगत मुंबईला स्वच्छ ठेवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या गचाळ आणि गलथान […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!