Tag Archives | रस्त्याची समस्या

3

पालिकेच्या वेळकाढू धोरणाने त्रस्त पवईकरांनी दगडे रचून बनविला येण्या-जाण्याचा रस्ता

@अविनाश हजारे @रमेश कांबळे पवईच्या जयभिमनगर, गौतमनगर येथे मिठी नदीवर नागरिकांच्या रहदारीसाठी असलेला पादचारी पूल पालिकेने दुरुस्तीसाठी काही आठवड्यांपूर्वी तोडला आहे. अनेक आठवडे उलटून सुद्धा ब्रिजचे काम सुरु होत नसून, पालिकेला वारंवार पाठपुरावा करून सुद्धा काहीच पाऊले उचलली जात नाहीत. या सर्व खटाटोपानी कंटाळलेल्या या परिसरातील त्रस्त नागरिकांनी अखेर स्वतः पुढाकार घेऊन रविवारी अक्षरशः दगडे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!