Tag Archives | रिकाम्या हंड्यात पालिकेचे पाण्याचे आश्वासन

gautam nagar handa morcha

गौतमनगरकरांच्या रिकाम्या हंड्यात पालिकेचे पाण्याचे आश्वासन

प्रभाग क्रमांक १२२ मधील गौतमनगर, आयआयटी पवई येथे पाठीमागील दोन महिन्यापासून कमी दाबाने पाणी येत आहे. यासंदर्भात महानगरपालिका ‘एस विभाग’ यांना वारंवार तक्रार करून सुद्धा पालिका कानाडोळा करीत आहे. स्थानिक नगरसेवक यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रविवारी स्थानिकांनी नगरसेवक कार्यालयावर हंडा मोर्चा काढत आपला राग व्यक्त केला होता. त्यानंतर पालिकेने आता या भागात लोकांना नवीन […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!