मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावाला सुरक्षित करण्याचा निर्णय पालिकेतर्फे घेण्यात आला असून, बंधाऱ्याची दुरुस्ती, संरक्षक भिंत, लोकांना तलाव भागात प्रवेश रोखण्यासाठी उपाययोजना, किनाऱ्यावर पर्यटकांसाठी छोटे बगीचे आणि कठडे अशी सुरक्षा आता विहार तलावाला मिळणार आहे. यामुळे तलावात होणाऱ्या दुर्घटना, उपद्रव रोखण्यात यश मिळणार आहे. सोबतच तलावाचे सौन्दर्यकरण सुद्धा होणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्तोत्रांपैकी […]
