पवई, आयआयटी परिसरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात गेली अनेक दिवस बांधकाम व्यावसायिक आणि कामगार मलबा टाकून परिसरात घाण पसरवत आहेत. या कचऱ्यामुळे स्थानिकांना येणे जाणे मुश्कील झाले असून, परिसरातील लहान मुले आणि जेष्ठ नागरिक जुलाब, ताप या सारख्या आजाराने त्रस्त आहेत. याबाबत निवडून दिलेले प्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाला तक्रारी करून सुद्धा, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ठोस […]
![रमाबाई नगरला आजाराचा विळखा, स्थानिक प्रतिनिधीं कानाडोळा करत असल्याचा स्थानिकांचा आरोप a](https://i0.wp.com/avartanpowai.info/wp-content/uploads/2015/06/a-100x100.jpg)