Tag Archives | बाप्पांना भावपूर्ण निरोप

visarjan

दिड दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप

ढोल – ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला…. या जयघोषात मंगळवारी दिड-दिवसाच्या गणरायाला पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर गणेश भक्तांनी विसर्जन करून निरोप दिला. मुंबईमध्ये गणपती बसवणार्‍यांमध्ये दिड दिवसाच्या गणपतींचे प्रमाण अधिक असते. यंदाही अनेकांनी नवसपूर्ती व परंपरा पाळत गणरायाची चतुर्थीला प्रतिष्ठापणा केली आहे. मंगळवारी पवई, […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!