पवई तलाव स्वच्छ आणि पुनर्संचयित करण्याच्या प्रकल्पांतर्गत, सांडपाणी लाईन वळवण्याचे आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (एसटीपी) उभारण्याचे काम या महिन्यात जारी होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या स्थितीत, दररोज १.८ कोटी लिटर सांडपाणी सरळ पवई तलावात सोडले जाते. ज्यामुळे तलावात जलपर्णीचे साम्राज्य वाढत आहे, सोबतच यामुळे पाण्याची गुणवत्ता आणि जैवविविधतेवर देखील याचा परिणाम होत आहे. तलावात सोडला जाणारा […]
