Tag Archives | महाराष्ट्र दुष्काळ

मंडळाकडून दुष्काळग्रस्तांसाठी २५ हजाराचा धनादेश अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करताना मंडळाचे अध्यक्ष अरूण बालन, महेश घुगे, दत्ता साळुंखे, मनोज दुबे, राजेश चव्हाण आणि संतोष कदम....छायाः रविराज शिंदे

जय अंबे मित्र-मंडळाची दुष्काळग्रस्तांना २५ हजाराची मदत

मंडळाने ‘नाम‘ फाउंडेशनला मकरंद अनासपुरे यांची भेट घेऊन धनादेश केला सुपूर्द दुष्काळग्रस्त व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी झटणारे सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम’ फाउंडेशनच्या कार्याला मदत म्हणून, पवईच्या जय अंबे मित्र-मंडळाच्यावतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मकरंद अनासपुरे यांची भेट घेऊन सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!