झारखंडचे निवासी असणारे आणि दुबईवरून भारतात परतल्यानंतर मुंबईत होम क्वारंटाईनमध्ये असताना पळून गेलेल्या त्रिकुटाला पकडून कारवाई करत पवई पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या अत्यंत सुरक्षित अशा विलगीकरण केंद्रात पाठवले आहे. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी दुबईमध्ये इलेक्ट्रिशीयन म्हणून काम करणारे दोघे तर भेटण्यासाठी गेलेला एक असे तीन भारतीय नागरिक मुंबईत विमानाने आले होते. एअरपोर्टवर […]
