कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या कोव्हीड १९ या आजारावर मात करत पवईतील १० बाधित आता घरी परतले आहेत. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुढील १४ दिवसांसाठी ते घरीच अलगीकरणात असणार आहेत. ही एक मोठी दिलासादायक बातमी पवईकरांसाठी आहे. महाराष्ट्र राज्यासह मुंबई आणि पवईतही कोरोनाने थैमान मांडले आहे. मंगळवार २८ एप्रिल पर्यंत या […]













