१९२५ पासून थाटात उभे असणारे आदि शंकराचार्य मार्गावरील मारुती मंदिर आज सकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास हटवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत पालिकेने सकाळी हि निष्कासनाची कारवाई केली. भक्तांच्या भावनांचा उद्रेक होवून वातावरण बिघडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. ९२ वर्षापूर्वी पवई तलावाचे काम सुरु असताना मारुतीची मूर्ती श्रीधर परांजपे […]
