मुंबईसह पवईची शान मानल्या जाणारया हिरानंदानी गार्डन्स परिसराची सध्या दैना झाली असून, अनेक ठिकाणचे पथदिवे बंद पडले आहेत. काही ठिकाणी तर चक्क अजून पथदिवेच मंजूर नाहीत याच अंधाराचा फायदा घेत धागडधिंगाणा घालणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशी तक्रार नागरिकांमधून येत आहे. मुंबईत कोरोनाचे आगमन झाले आणि संपूर्ण मुंबई ठप्प झाली. मात्र आर्थिक राजधानी असणारी […]



















