पवई आणि चांदिवली परिसरातील रहिवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही काळापासून हिरानंदानी पवई, चांदिवली आणि रहेजा विहार परिसरातील उद्यानांमध्ये वाढलेला अंमली पदार्थांचा विळखा आणि टवाळखोरी मोडीत काढण्यासाठी आता शासन स्तरावर कडक पावले उचलली गेली आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्थानिक आमदार दिलीप (मामा) […]

