@अविनाश हजारे – मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागांतर्गत येणाऱ्या पवई, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, नाहूर या भागात आतापर्यंत ७५५ रहिवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील १८० जण कोरोनामुक्त झाले असून, डिस्चार्ज देऊन त्यांना घरी पाठवले आहे. तर २१ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पालिकेच्या १८ मे रोजीच्या यादीतून ही गोष्ट उघडकीस आली आहे. पालिका एस विभागाच्या यादीनुसार […]














