पाठीमागील काही दिवसात पवई परिसरात आणि विशेषतः चैतन्यनगर आणि आसपासच्या भागात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. जवळपास दर दोन तीन दिवसांनी चोरीच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी पवई परिसरात घडलेल्या एका घटनेत तर चोरट्यांनी घरात काहीच मौल्यवान वस्तू न मिळाल्याने चक्क घरातील एक टीव्ही आणि बूट पळवल्याचे समोर येत आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात […]




















