मुंबईतील पवई तलावाची गुणवत्ता गेल्या काही वर्षांत प्रदूषणामुळे नष्ट होत चालली आहे. सांडपाण्या व्यतिरिक्त, घनकचरा विशेषत: प्लॅस्टिक तलावामध्ये टाकले जात असल्याने तलावाचा ऱ्हास होत चालला आहे. पवई तलाव भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या भागात टाकलेल्या कचऱ्यामुळे, तलाव पात्रात टाकलेल्या निर्माल्यामुळे या भागात कचऱ्याचे साम्राज्य वाढत जात असतानाच पवई तलावाला वाचवण्यासाठी अभ्युदय – आयआयटी पवई आणि […]



















