अनलॉक सुरु झाले आणि तीन महिने शांत असलेल्या गुन्हेगारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. परिसरात वाढत्या चोऱ्यांना पाहता स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या प्रयत्नातून पवई परिसरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरु आहे. पाठीमागील काही दिवसात मुंबईत पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढली असून, पवई परिसरात चोरी, मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी […]

















