शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पवई परिसराला सध्या अंमली पदार्थांच्या विळख्याने ग्रासले आहे. येथील उधळली जाणारी तरुणाई आणि उघडपणे चालणारे अंमली पदार्थांचे व्यवहार पाहून अखेर शिवसेनेने (उबाठा) ‘मैदानात’ उतरण्याचा निर्णय घेतला आहे. “पवईतील तरुण नशेच्या आहारी गेले आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा,” अशा शब्दांत आमदार सुनील राऊत यांनी प्रशासनाकडून ठोस […]










