उन्हाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर थोडी विश्रांती घेवून पावसाने पाठीमागील काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. दोन दिवस मुंबईत सतत सुरू असलेल्या पावसामुळे पवईतील कृत्रिम तलाव पवई तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत २० दिवस आधीच हा तलाव भरला आहे. यासंदर्भात महिती देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी पहाटे ६ […]



















