नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव या तरुणाच्या झालेल्या निर्घुण हत्येच्या निषेर्धात तसेच मुंबई येथे तरुणीचा छळ करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेर्धात पवईमध्ये रविवारी, १८ जूनला तरुणाईच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. भन्ते शिलबोधी आणि भिख्खू संघाच्या नेतृत्वात पवईतील फिल्टरपाडा येथून पवई पोलीस ठाणे पर्यंत हा आक्रोश मोर्चा काढण्यात […]


















