अक्षय भालेराव आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा. अक्षयच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा मिळावी. यासाठी १८ जूनला पवईमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. भंते शिलबोधी आणी भिखू संघाच्या मार्गदर्शनात काढलेल्या या मोर्चावेळी पवईतील तरुणांनी मदतीचा हात पुढे करत एक लाख दोन हजार ( १,०२,०००₹) रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता. २५ जूनला पवईतील तरुणांच्या प्रतिनिधींनी अक्षय भालेराव […]



















